Tuesday - 9th August 2022 - 10:29 AM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

धक्कादायक! औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही..

Manoj by Manoj
Wednesday - 12th January 2022 - 5:26 PM
water धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Shocking! There is still no tap in 122 villages in Aurangabad district.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील १२९८ पैकी ११७६ गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित आहे. तर १२२ गावामंध्ये नळ योजना नाही. स्वतंत्र नळ योजना ९२६, प्रादेशिक पाणी पुरवठा १६ गावांमध्ये आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्राथमिक आराखड्यानुसार अ वर्गवारीत ३४१, ब वर्गवारीमध्ये ४९६ आणि नव्याने प्रस्तावित योजनेत ४१५, सोलार योजनेत ११३ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये गावकृती आराखडे पूर्ण झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

जलजीवन मिशनच्या सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रत्यक्ष कामांना अधिक गती द्यावी. कामांचे सर्वेक्षण जानेवारी आणि डीपीआर मार्च अखेर पूर्ण करावेत. मिशन अंतर्गत असलेली कामे वेळेत, दर्जेदाररित्या पूर्ण करून नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि शाश्वत पाणी देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil Chavan) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मिशनअंतर्गत असलेल्या अ वर्गवारीतील ४२ गावांच्या डीपीआरला यावेळी मंजुरीही देण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंह, जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास प्रती माणसे किमान ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणी वाटप समितीच्या निर्णयाप्रमाणे अंदाजे अंदाजपत्रके तयार करण्यात आलेली आहेत. अ, ब वर्गवारीतील सर्वेक्षण १५ जानेवारी, क वर्गवारीतील ३० जानेवारीपर्यंत पूर्ण करावे.

अ वर्गातील ३० जानेवारी, ब वर्गातील १५ फेब्रुवारी आणि क वर्गातील ३१ मार्चपर्यंत डीपीआर आवश्यक त्याबाबींसह सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. डीपीआरनंतर पाणी स्वच्छता मिशनची मान्यता प्रक्रिया पार पडेल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेस सुरूवात होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत केळगाव, चारनेर, सिरसाळा आदींसह पैठण तालुक्यातील गावांना मंजुरीही चव्हाण यांनी यावेळी दिली. बैठकीत गटणे यांनीही विविध सूचना अधिकाऱ्यांना केल्या. मिशनच्या कामांची सविस्तर माहिती वाघमारे यांनी सादर केली.

महत्त्वाच्या बातम्या

  • “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रमधून गोव्यात गेले अन् भाजपला गळती लागली”, राऊतांचा टोला
  • मित्रपक्षच जर भ्रष्टाचार उघडकीस आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच-अतुल भातखळकर
  • “अल्प बुद्धी, बहु गर्वी राज्य सरकार तोंडघशी पडले’, १२ आमदारांच्या निलंबनावरून भाजपची टीका
  • भाजपच्या त्या १२ आमदारांचं निलंबन कायद्यानेच; राज्यसरकारचा सर्वोच्च न्यायालयात खुलासा
  • आमचे वकील गुणरत्न सदावर्तेच; औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या आवाहनाला केराची टोपली..!

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

Bollywood actor mithilesh chaturvedi passes away after suffering heart ailment धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

बॉलिवूड अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन, ‘या’ बड्या कलाकारांसोबत साकारली आहे भूमिका

after attack on uday samant Maharashtra government take decision to increase security of MLA in shinde team धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Breaking News । शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

a women throw shoes on partha chatterjee धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
News

Partha Chatterjee SSC scam | पार्थ चॅटर्जीवर एका महिलेने फेकली चप्पल; म्हणाली, भ्रष्टाचारी माणसाला एसी गाडीतून का आणता?

after sanjay raut went to jail balasaheb thackeray driver gave sweets धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
News

Sanjay Raut | संजय राऊतांना अटक झाल्याच्या आनंदात बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने वाटले पेढे

Shahjibapu patil stormy batting against NCP in Purandar धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Shahajibapu Patil | पुरंदरमध्ये शहाजीबापू पाटलांची राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग

shahajibapu patil criticized NCP in his speech धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
News

Shahajibapu Patil | पुरंदरमध्ये शहाजीबापू पाटलांची राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग

महत्वाच्या बातम्या

Supreme Court notice to Ajit Pawar Supriya Sule along with Sharad Pawar धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

SC Notice । मोठी बातमी : शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळेंना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Shiv Sena chief Uddhav Thackeray has strongly criticized the cabinet expansion धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray । महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दारांना गाडते; उद्धव ठाकरे आक्रमक

Now Uddhav Thackeray strongly criticized the cabinet expansion धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray । मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय दिवे लावणार?, आता मैदानात उतरलोय, उद्धव ठाकरेंचा इशारा

BJP leader Kirit Somaiya strongly criticized Sanjay Raut धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Kirit Somayya । संजय राऊतांची रवानगी मालिकांच्या शेजारी, आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम लांबणार; सोमय्यांचं सूचक विधान

Indian Meteorological Department gave red alert for tomorrow धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
climate

Heavy Rain | हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’; अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा

Most Popular

FIR filed against masoom sawal movie director on movie poster conflict धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Masoon Sawal poster conflict | पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर भगवान कृष्णाचा फोटो असल्याने चित्रपट निर्मात्यांविरोधात तक्रार

10 hour ED interrogation of Varsha Raut All questions answered धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Varsha Raut : वर्षा राऊत यांची 10 तास ईडी चौकशी; सर्व प्रश्नांची उत्तरे दिली

Neelam Gorhe will defend Shiv Sena Objection by Keshav Upadhyay धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Neelam Gorhe vs Keshav Upadhye | नीलम गोऱ्हे शिवसेनेची बाजू मांडणार ; केशव उपाध्ये यांचा आक्षेप

maharashtra assembly monsoon session will conduct on 10 to 17 august धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Assembly Monsoon session | अखेर पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला!, 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन पार पडणार

व्हिडिओबातम्या

There are only announcements of Maratha reservation but Udayanraje Bhosale धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Udayanraje Bhosale | मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण… – उदयनराजे भोसले

Shinde government is fully responsible for increasing atrocities Yashomati Thakur धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Yashomati Thakur | वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार – यशोमती ठाकूर

If you try to touch the saffron Uddhav Thackeray warning धक्कादायक औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray | “भगव्याला हात लावायचा प्रयत्न केला तर…” ; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In