Sanjay Raut | मुंबई : काही दिवसांपुर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असून निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेश दिला होता. त्यामुळे मध्यावधी निवडणूकांच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
महाराष्ट्राचं राजकारण इतकं असिथर झालं आहे की, मध्यावधीची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे, त्यामुळे, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार आहेत, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं आहे.
कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत. इतर लोक पक्षाला सोडून गेले. त्यापेक्षा कीर्तिकरांनी पक्ष सोडला याचं दु:ख अधिक आहे, असं सांगतानाच आता आम्ही या विषयावर अधिक बोलणार नाही. अमोल कीर्तिकरांसारखे तरुण आमच्यासोबत आहे. या तरुणांसोबतच शिवसेनेचा पुढचा प्रवाह जाणार आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “सुषमा अंधारे यांना मीच घडवलं”, सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांची पहिलीच प्रतिक्रिया
- T20 World Cup | टी 20 विश्वचषक अंतिम फेरीमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय
- T20 World Cup | टी 20 विश्वचषक विजेत्यास मिळणार ‘एवढी’ रक्कम ; IPL बक्षीस रक्कमेसोबत बरोबरी सुद्धा होऊ शकणार नाही
- Eknath Khadse | एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना खुलं आव्हान; म्हणाले, “सगळे बोके एकत्र आले तरी…”
- Sushma Andhare | शिंदे गटाचा मोठा डाव! सुषमा अंधारे यांचे विभक्त पती करणार शिंदे गटात प्रवेश