बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या अतिपावसाने 10 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे नाही, सरकारकडून शेतकऱ्यांना 1 रुपयांची ही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टर 25 हजार रुपये मदत मिळावी या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील परडा शिवारात नुकसानग्रस्त शेतकरी नारायण भिवटे यांच्या शेतात रविकांत तुपकर यांनी स्वतःला गाडून घेऊन आंदोलन चालू केले आहे.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- मुंबई पाण्यात गेली, आता तरी दार उघड ‘भावा’ दार उघड…
- प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण…
- भाजपला उपरती, कंगनाच्या चौकशीचे केले समर्थन
- काय सुरु आहे हे, सेनेने फोडले काँग्रेसचे कार्यकर्ते..आता काँग्रेसही सेनेचे कार्यकर्ते फोडण्याच्या तयारीत ?
- मराठा समाज करणार ‘थोबाड फोडो आंदोलन’! कोणत्या नेत्यापासून होणार सुरुवात?