Sunday - 26th June 2022 - 4:14 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

‘तीन नापासांनी मार्क एकत्र करून सरकार स्थापन केलं, आता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये’

by MHD News
Monday - 24th May 2021 - 4:21 PM
keshav upadhye तीन नापासांनी मार्क एकत्र करून सरकार स्थापन केलं आता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना रोगाने माजवलेल्या हाहाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रला देखील मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या थैमानामुळे दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचं भविष्य आणि करिअर आपण अशाप्रकारे खराब करु शकत नाही. राज्यातील शिक्षण धोरणकारांना हे माहिती असायला हवं. हे मुळीच मान्य होऊ शकत नाही,’ अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर सुनावलं आहे. त्यामुळे बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या नियोजनावरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढत आहे.

याच मुद्द्यावरून आज भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता दहावी, बारावी परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उपाध्ये यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परिक्षा होणार की नाही या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे.

कोरोना साथीमुळे राज्यात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे हे जरी खरे असले तरी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे दीर्घकालीन नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे. उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतरही राज्य सरकारने दहावी, बारावी परीक्षांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासात कोकणातला वादळ दौरा आटोपला त्या मुख्यमंत्र्यांना या परिक्षांचे महत्त्व आहे की नाही हा ही प्रश्न आहे, असा घणाघात उपाध्येंनी केलाय.

तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवले !

‘तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवले आणि राज्यात सरकार स्थापन केले. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही तेव्हा राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. जर राज्य सरकार परिक्षा घेणार नसेल तर पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे याबाबतची स्पष्टता अजुनही सरकारने केलेली नाही. परीक्षा न घेण्याचा पर्याय सरकार निवडणार असेल ज्या-ज्या ठिकाणी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातात त्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचे काय? सरकारच्या या वेळखाऊ, धोरण लकव्यामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याचे भान या सरकारने ठेवावे,’ असं भाष्य केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

  • राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्याचा ठाकरे सरकारचा विचार
  • आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा, कोरोना लसीकरण फुकट मिळवा; भाजपची अनोखी ऑफर
  • सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
  • मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !
  • आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे

ताज्या बातम्या

bjpbarredeknathshindefrombecomingcmsanjayraut तीन नापासांनी मार्क एकत्र करून सरकार स्थापन केलं आता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये
Editor Choice

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपने रोखलं – संजय राऊत

National Executive meeting तीन नापासांनी मार्क एकत्र करून सरकार स्थापन केलं आता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये
Maharashtra

Shiv Sena : राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शिवसेनेने केले ‘पाच’ महत्वपूर्ण ठराव मंजूर

Uddhav Thackeray challenges rebellious MLAs तीन नापासांनी मार्क एकत्र करून सरकार स्थापन केलं आता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये
Maharashtra

Uddhav Thackeray : “हिमंत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावावर मतं मागा”, उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आव्हान

Atul Bhatkhalkar criticizes Sanjay Raut तीन नापासांनी मार्क एकत्र करून सरकार स्थापन केलं आता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये
Maharashtra

Atul Bhatkhalkar : “ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी…”, फडणवीसांना दिलेल्या सल्ल्यानंतर भातखळकरांचा राऊतांना टोला

महत्वाच्या बातम्या

Chandrakant Khaires reaction after the meeting at Sena Bhavan या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ही बेस्ट सेलिंग कार
Aurangabad

Chandrakant Khaire : सेनाभवनातील बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रीया

Shiv Sainik aggressive MP Shrikant Shindes office was blown up या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ही बेस्ट सेलिंग कार
Editor Choice

Shrikant Shinde : शिवसैनिक आक्रमक! खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

bjpbarredeknathshindefrombecomingcmsanjayraut या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ही बेस्ट सेलिंग कार
Editor Choice

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपने रोखलं – संजय राऊत

Shinde Saheb came to Maharashtra Deepali Sayyeds reaction या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ही बेस्ट सेलिंग कार
Editor Choice

Deepali Syyed : “शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात येऊन… ” ; दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया

rebels are giving MLAs opium and marijuana from meals Sanjay Raut allegation या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ही बेस्ट सेलिंग कार
Editor Choice

Sanjay Raut : बंडखोर आमदारांना जेवणातून अफू आणि गांजा देत आहेत ; संजय राऊतांचा आरोप

Most Popular

Maharashtra Political Crisis BJP calm after Sharad Pawars role या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ही बेस्ट सेलिंग कार
Editor Choice

Sharad Pawar Vs BJP : शरद पवारांच्या भुमिकने भाजप बॅफूटवर!

Fear in IAS IPS due to political insurgency या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ही बेस्ट सेलिंग कार
Editor Choice

Maharashtra Political Crisis : राजकीय बंडामुळे IAS, IPS मध्ये भीतीचं वातावरण

veteranoriyafilmactorraimohanparidapassesaway या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ही बेस्ट सेलिंग कार
Entertainment

Raimohan Parida : ओडिया चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रायमोहन परिदा यांचे निधन

Political earthquake in Congress after Shiv Sena Balasaheb Thorat likely to resign या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ही बेस्ट सेलिंग कार
Editor Choice

Balasaheb Thorat : शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये भूकंप! बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याची शक्यता

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA