Share

“सण साजरे नाही करायचे तर मग काय गोट्या खेळायच्या का?- राम कदम

🕒 1 min read मुंबई : महाविकास आघाडी सरकार फक्त हिंदूंच्या सणांवरचा निर्बंध घालत आहे असा आरोप भाजप नेत्यांकडून केला …

पुढे वाचा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकार फक्त हिंदूंच्या सणांवरचा निर्बंध घालत आहे असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी १० मार्च ते ८ एप्रिलच्या कालावधीमध्ये जमावबंदीचे आदेश दिले आहे.

गुडीपाडवा आणि रामनवमी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरी देखील सरकार निर्बंध उठवायला तयार नाही. त्यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“देशासाठी माझा जीवही हाजीर पण अशी गुंडगिरी…”, भाजप गुंडांच्या हल्ल्यानंतर केजरीवालांची प्रतिक्रिया
“आपचा बाप शिवसेना आहे”- प्रसाद लाड
मिथिला पालकरवर दुःखाचा डोंगर; तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन
IPL 2022: दिल्लीच्या खेळाडूने दाखवला कॅप्टन ऋषभवर विश्वास; म्हणाला ‘तो यंदा पहिले जेतेपद मिळवेल…’
खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार!
Marathi News Politics Video

Join WhatsApp

Join Now

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now