Friday - 19th August 2022 - 11:30 PM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Bacchu Kadu | “शिवसेनेचे 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही” ; बच्चू कडूंनी सांगितलं गणित

Sandip Kapde by Sandip Kapde
Friday - 29th July 2022 - 6:48 PM
Even if 40 Shiv Sena MLA return there is no threat to the government Bachu Kadu told maths बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Bacchu Kadu | "शिवसेनेचे 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही" ; बच्चू कडूंनी सांगितलं गणित

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील 40 आमदार उद्धव ठाकरे गटातील शिवसेना पक्षात परतले तरीही राज्यातील भाजप सरकार कायम राहू शकते. नजीकच्या भविष्यात महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नाही. मंत्रिमंडळ विस्ताराला होणारा विलंब कोणत्याही भीतीमुळे नाही, तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे मंत्रिमंडळ विस्तारापेक्षाही महत्त्वाचे आहे, असे शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या प्रहार जनशक्ती या पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सांगितले.

बच्चू कडू म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार नसतानाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राज्यातील जनतेचे कोणतेही काम थांबलेले नाही. शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली. सरकार कोसळण्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला. शिंदे-फडणवीस सरकार कायदा आणि संविधानाच्या कचाट्यात अडकले आहे, असे नाना पटोले म्हणाले होते.

भाजपचे सरकार कसे टिकणार?-

शिंदे गटाचे आमदार शिवसेनेत परतले तरी महाराष्ट्रात भाजपचे सरकार कसे टिकणार? बच्चू कडू यांनी त्याचे गणित स्पष्ट केले आहे. लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार महाराष्ट्रात टिकू शकते, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात सरकारला कोणताही धोका नसल्याचे बच्चू कडू म्हणाले.

भाजपने विधान परिषदेत 133 मते गोळा केली होती-

विधानसभेत 288 जागा असून बहुमताचा आकडा 145 आहे. सध्या भाजप आणि त्यांच्या समर्थक आमदारांची एकूण संख्या 115 आहे. असे असतानाही भाजपने विधान परिषदेत आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ 133 मते गोळा केली होती. त्यामुळे कदाचित बच्चू कडू हे संकेत देत असतील. शिवसेनेने सहकार्य केले नाही तरी भाजपला दहा-बारा लोकांचा पाठिंबा मिळवण्यात विशेष अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

महत्वाच्या बातम्या :

  • Maharashtra Cabinet Expansion | शिंदे गटाने ठरवला मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला, भाजपला मिळणार ‘इतकी’ पदे
  • Transparency Report of twitter | धक्कादायक! पत्रकारांचे ट्विट हटवण्यासाठी सर्वाधिक मागण्या भारताकडून; ट्विटरचा ट्रांसपरंसी रिपोर्ट जाहीर
  • T20 World Cup साठी टीम इंडिया फायनल! रोहित म्हणाला, “काही स्लॉट रिकामे आहेत, पण…”
  • Chhagan Bhujbal and Sharad Pawar | OBC आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि छगन भुजबळांची पत्रकार परिषद
  • Bengal SSC Scam । …आणि ईडीच्या चौकशीत अर्पिता मुखर्जी ढसाढसा रडू लागली

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

BJP gave explanation to criticism of congress on video of shivaji maharaj insult बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

BJP vs Congress | भाजप नेत्याने छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याच्या व्हिडीओवर भाजपने दिले प्रत्युत्तर

Maharashtra Chief Minister what changed everything Chitra Waghs attack on opponents बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Chitra Wagh | “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय बदलला सगळं…”; चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

To 40 poor Govindas from Surat and Guwahati who died after eating Malai Mitkari attack on Shinde group बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Amol Mitkari | “सुरत व गुवाहाटीतुन मलाई खाऊन टुम झालेल्या 40 गरीब गोविंदांना…” ; मिटकरींचा शिंदे गटावर प्रहार

22 closed by the Mahavikas Aghadi government resumes Decision of Shinde Govt बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Government scheme | महाविकास आघाडी सरकारने बंद केलेल्या 22 योजना पुन्हा सुरू ; शिंदे सरकारचा निर्णय

बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Nitesh Rane | “उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कोणी करू नये” ; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

Trupti Desai And Eknath Shinde बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Trupti Desai | “…आशीर्वाद तरी मिळतील” ; तृप्ती देसाईंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला

महत्वाच्या बातम्या

BJP gave explanation to criticism of congress on video of shivaji maharaj insult बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

BJP vs Congress | भाजप नेत्याने छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याच्या व्हिडीओवर भाजपने दिले प्रत्युत्तर

Viral Video Prime Ministers daring dance at the party angry as private video went viral बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Viral Video : पंतप्रधानांचा पार्टीत धडाकेबाज डान्स , खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतप्त

Maharashtra Chief Minister what changed everything Chitra Waghs attack on opponents बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Chitra Wagh | “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय बदलला सगळं…”; चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

To 40 poor Govindas from Surat and Guwahati who died after eating Malai Mitkari attack on Shinde group बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Amol Mitkari | “सुरत व गुवाहाटीतुन मलाई खाऊन टुम झालेल्या 40 गरीब गोविंदांना…” ; मिटकरींचा शिंदे गटावर प्रहार

some five hundred grams pf bangles found at arpita mukharjees house बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

SSC Scam | अर्पिता मुखर्जीकडे अर्धा किलो सोन्याच्या बांगड्या; ३१ विमा पॉलिसी तर ६० बँक खाती

Most Popular

Today Lalu Prasad Yadav and Nitish Kumar met बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Maharashtra

Nitish Kumar | “आमचे नाते खूप जुने…”: लालू यादव यांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं वक्तव्य

jacqueline fernandez reacted on money laundering case बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी बनवणार असल्याच्या बातम्यांवर जॅकलिनची प्रतिक्रिया, म्हणाली…

Sameer Wankhede filed a complaint against Nawab Malik बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sameer Wankhede । क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे आक्रमक, नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ

Sambhaji raje Chhatrapati said central and state government is responsible for death of vinayak mete बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Kolhapur

Sambhaji raje Chhatrapati | “विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकारच जबाबदार”; छत्रपती संभाजीराजेंचा गंभीर आरोप

व्हिडिओबातम्या

Enough is the limit Now lets celebrate Ganesh festival vigorously Eknath Shinde बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Eknath Shinde | बस झालं मर्यादा… आता गणेशत्सव जोरदार साजरा करायचा – एकनाथ शिंदे

Abdul Sattar will take Sharad Pawars guidance on agricultural issues बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Abdul Sattar | कृषी विषयक प्रश्नांवर शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार – अब्दुल सत्तार

This is not a government of a handful of people Devendra Fadnavis stormy speech बच्चू कडू 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Devendra Fadnavis | हे मुठभर लोकांचे सरकार नाही ; देवेंद्र फडणवीसांचे तुफान भाषण

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In