मुंबई : लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज उद्धव ठाकरे लोकशाहीत मतदाराचा बाजार अशा पद्धतीने मांडला जात असेल तर ते देशाच्या घातक आहे.
देशात लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. लोकशाही वाचविण्यासाठी या चारही स्तंभांनी आता पूढे यायला हवे. लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या. पूढे या. नाहीतर मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<