Share

Deepak Kesarkar | ” जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर लावत नव्हते, त्यांना…”, दीपक केसरकरांचा टोला

Deepak Kesarkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बैठक सुरु असल्याचं वृत्त समोर आलं. महाराष्ट्रात पुन्हा भीमशक्ती आणि शिवशक्ती राजकीय पटलावर एकत्र येते का?, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटातील नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर लावत नव्हते. त्यांना मदतीची गरज आहे. हिंदुत्व सोडलं म्हणून वंचितही गरज आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.

आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. आता वंचितशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जायचं की, नाही याचा निर्णय वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना घ्यायचा आहे. तो निर्णय़ ते योग्य पद्धतीनं घेतील, असं देखील केसरकर म्हणाले.

दरम्यान, विचाराचा ठेवा महाराष्ट्राच्या पलीकडचा आहे. तो ठेवा जपला गेला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते, तो ठेवा जपला गेला पाहिजे. त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत, असं केसरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Deepak Kesarkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बैठक सुरु असल्याचं वृत्त समोर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now