मुंबई : ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.
मात्र शिंदे सरकारने हे निर्णय स्थिगित केले होते. दरम्यान औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या:
- Srilanka Crisis : श्रीलंकेत पेट्रोलसाठी ‘हा’ स्टार क्रिकेटपटूही राहिला २ दिवस रांगेत उभा; म्हणाला…
- Shivsena and bjp : शाहाजी बापू पाटील यांचा कानमंत्र! सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हसून-हसून लोटपोट
- Gopichand Padalkar | “शरद पवार कधी घरात बसतात आणि मी…” ; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला
- Sanjay Raut : “शिवसेनेच्या पंखाखाली राहून स्वाभिमान जपू नये…”, संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना आव्हान
- IND vs ENG : विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत पोहोचला रामाच्या दरबारात; पाहा PHOTO
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<